शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कमी वयात पाळी गेली तरी गर्भधारणा, प्री मॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअरचा परिणाम

By प्रगती पाटील | Updated: October 21, 2024 14:22 IST

प्रगती जाधव-पाटील सातारा : आनुवंशिकता, आत्मप्रतिरक्षा रोग, वातावरण बदल, आहारातील बदल, आहारात येणारे कीटकनाशके, खते यातील कोणत्याही कारणाने स्त्री ...

प्रगती जाधव-पाटीलसातारा : आनुवंशिकता, आत्मप्रतिरक्षा रोग, वातावरण बदल, आहारातील बदल, आहारात येणारे कीटकनाशके, खते यातील कोणत्याही कारणाने स्त्री किंवा पुरुष वंध्यत्वाच्या समस्येला सामोरे जावे लागते. कमी वयात मासिक पाळी गेली असली तरीही एआरटी तंत्रज्ञानाच्या मदतीने किंवा आयव्हीएफ आणि अॅडव्हान्स आयव्हीएफने गर्भधारणा होत असल्याने प्री मॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअरमध्ये जोडप्यांना दिलासा मिळाला आहे.रजोनिवृत्तीनंतर गर्भवती होणे हे महिलांसाठी आव्हानात्मक असते. मात्र, फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे. आधुनिक फर्टिलिटी उपचारांमध्ये महिलेची मासिक पाळी पुन्हा सुरू केली जाते आणि आयव्हीएफ उपचारांनी गर्भधारणेची शक्यता वाढवली जाते. रजोनिवृत्तीच्या कोणत्या टप्प्यात जोडपे आहे त्यानुसार आयव्हीएफतज्ज्ञ उपचार ठरवतात.

वंध्यत्वाची ही काही कारणेकरिअरला प्राधान्य देणाऱ्या या पिढीचे लग्नाचे वय वाढले आहे. लग्नानंतरही लगेचच बाळाची जबाबदारी घेण्याची मानसिकता नसल्याने पाळणा लांबणीवर पडतो. त्यातच नोकरी व्यवसायाच्या ताणामुळे गर्भधारणा रहायला विलंब होतो. वाढत्या वयात व्यायामाचा अभाव, सकस अन्न मिळण्याची वाणवा आणि शरीरात झालेल्या बदलांमुळे जोडप्यांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होतात.प्री मॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअर

  • स्त्रियांच्या शरीरात विशिष्ट प्रमाणात स्त्री बीज असतात. प्रत्येक मासिक पाळी वेळी एक स्त्री बीज तयार होते अणि गर्भधारणा नाही झाल्यास ते मासिक पाळीच्या माध्यमातून शरीराबाहेर जाते. वाढत्या वयानुसार स्त्री बीजाची संख्या कमी होते.
  • मासिक पाळी जाते म्हणजे सर्व स्त्री बीज संपते. कमी वयात असे झाल्यास त्याला प्री मॅच्युअर ओव्हरीयन फेल्युलर म्हणतात. अशा वेळी गर्भ पिशवी छोटी होते, शरीरात ओस्ट्रेजन हार्मोन कमी होऊन रजोनिवृत्तीचा परिणाम दिसू लागतो.

ज्या स्त्रियांची मासिक पाळी गेली आहे त्यांना गर्भधारणा होण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबीने गर्भधारणा होऊ शकते. वय वर्षे ५० पर्यंत फिटनेस असल्यास टेस्ट टय़ूब बेबीने गर्भधारणा होऊ शकते. अशा प्रकारामध्ये औषधांचा वापर करून मासिक पाळी पुन्हा आणली जाते. गर्भ पिशवी गर्भ राहण्यासाठी सक्षम झाली का ते तपासून गर्भधारणा होऊ शकते. - डॉ. आर. एस. काटकर, आयव्हीएफतज्ज्ञ, सातारा

  • मासिक पाळी जाण्याचे वय पूर्वी ४५ ते ५० होते
  • मासिक पाळी जाण्याचे वय आता ४० ते ४५ झाले आहे
  • अपघात किंवा आजारपणात तरुण मूल गमावणाऱ्या जोडप्यासाठी उपयुक्त
टॅग्स :Satara areaसातारा परिसरPregnancyप्रेग्नंसी