शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

कृषीदिनी शेताच्या बांधावर पुस्तक प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:24 AM

या वेळी शेतकरी सविता कुसळे, सुरेखा माने, सुशीला माने, अश्विनी माने, स्वाती माने, संगीता कुसळे, तानाजी कुसळे, ट्रस्टचे संस्थापक ...

या वेळी शेतकरी सविता कुसळे, सुरेखा माने, सुशीला माने, अश्विनी माने, स्वाती माने, संगीता कुसळे, तानाजी कुसळे, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे उपस्थित होते.

विविध कवींनी शेती, शेतकरी यासंबंधी केलेल्या अप्रतिम कविता यात आहेत. प्रा. जयंत कदम, कोहिनूर कवी विलास काळे, सत्यवान मंडलिक, शिवाजी मस्कर, दादासाहेब पवार, प्रा. बबन साबळे, दीपाली साळवी, तुळशीराम सुतार, प्रा. सुरेश यादव, चंद्रकांत कांबिरे, प्रदीप पाटील या कवींच्या सुंदर कवितांनी काव्यसंग्रह बहरला आहे. शेतकरी राजाराम डाकवे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकाचे संपादन डॉ. संदीप डाकवे व प्रा.ए.बी.कणसे यांनी केले असून, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे यांनी कॅलिग्राफी केली आहे. या अनोख्या पुस्तक प्रकाशनाने शेतामध्ये भांगलण करणाऱ्या महिला भारावून गेल्या. शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान व्हावा. शेती, शेतकरी यांचे कष्ट, भावना, आनंद साहित्यातून लोकांसमोर यावे. शेतकऱ्यांचा आत्मसन्मान वाढावा, यासाठी या काव्यसंग्रहाची निर्मिती करण्यात आली असल्याचे डॉ. संदीप डाकवे यांनी सांगितले.

फोटो : ०४केआरडी०१

कॅप्शन : मान्याचीवाडी, ता. पाटण येथे कृषीदिनी शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.