शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत, हरयाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
4
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
5
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
6
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
7
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
8
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
9
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
10
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट
11
जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
12
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
13
बाहेरुन स्पा सेंटर पण...! जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला; मुलांसह ५ मुली ताब्यात, Video Viral
14
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
15
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
16
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
17
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
18
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
19
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
20
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:38 AM

कराड : गत वर्षभरापासून राज्यात कोरोना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी, व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याला राज्य सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. ...

कराड : गत वर्षभरापासून राज्यात कोरोना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी, व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याला राज्य सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज माफी द्यावी. तसेच छोटे उद्योजक, व्यावसायिकांना लाखापर्यंत मदत करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून, या काळामध्ये शेतकरी, व्यावसायिकांना प्रतिकूल परिस्थितीत मदतीची गरज आहे. परंतु राज्य सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे, छोटे उद्योजक, व्यावसायिकांना प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत द्यावी. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्यावा, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सर्वांना लाभ मिळावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांची माफी करावी, अशा मागण्या केल्या आहेत.

या मागण्या मान्य न झाल्यास लाॅकडाऊन उठल्यानंतर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन नलवडे यांनी दिला आहे.