शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुंबईला निघालेल्या मोर्चाच्या पाठिंब्यासाठी ‘रिपाइं’चा रास्ता रोको

By नितीन काळेल | Updated: September 22, 2023 15:59 IST

पोलिसांच्या आवाहनानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर आंदोलक बाजुला गेले.

सातारा : गावातील स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ मुंबईला निघालेल्या लाँग मार्चला पाठिंबा देण्यासाठी ‘रिपाइ’च्या आठवले गटाच्यावतीने साताऱ्यात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी महामार्गावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. 

याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील एका गावात स्वागत कमान पाडण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ तसेच स्वागत कमान पुन्हा बांधून मिळण्यासाठी ग्रामस्थांनी लाँग मार्च सुरू केला आहे. हा लाँग मार्च शुक्रवारी सकाळच्या सुमारास सातारा शहराजवळ महामार्गावर आला होता. याला पाठिंबा देण्यासाठी ‘रिपाइ’च्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. तसेच यावेळी पोलिस बंदोबस्तही तैनात होता. 

पोलिसांच्या आवाहनानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर आंदोलक बाजुला गेले. तर यानंतर लाँग मार्च मुंबईच्या दिशेने गेला. या रास्ता रोको दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात ‘रिपाइ’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, मातंग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा वायदंडे, सातारा तालुकाध्यक्ष आप्पा तुपे, स्वप्नील गायकवाड, वैभव गायकवाड, पूजा बनसोडे, अक्षय कांबळे, राजू कांबळे, जावेद सय्यद, प्रतीक गायकवाड, श्रीकांत निकाळजे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर