शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

गावच्या विकासासाठी ग्राम समित्या सक्षम असायला हव्यात : संगीता वेंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:26 AM

कुडाळ : ‘गावचा विकास करायचा असेल तर गावातील कार्यरत ग्राम समित्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रथमतः त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे ...

कुडाळ : ‘गावचा विकास करायचा असेल तर गावातील कार्यरत ग्राम समित्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रथमतः त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. त्या सक्षम असतील तर गावचा विकास निश्चितच होईल,’ असे मत राजसत्ता आंदोलनाच्या सातारा जिल्हा समन्वयक संगीता वेंदे यांनी व्यक्त केले.

जवळवाडी (ता. जावळी) येथे महिला राजसत्ता आंदोलनाच्यावतीने ग्राम समित्यांमधील सदस्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

सामाजिक अंतराचे निकष पाळून निवडक सरपंच व सदस्यांची ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला लक्ष्मीताई चिकणे, जवळवाडी सरपंच वर्षाताई जवळ, सदस्य गीता लोखंडे, सांगवी सरपंच भाग्यश्री पवार, दुंद सरपंच लक्ष्मी गोरे, प्रिया चिकणे, रोहिणी जाधव, लक्ष्मी वेंदे, संगीता सुतार, सरपंच विलास धनावडे, नंदा जाधव, राजश्री जवळ व विविध गावचे सरपंच व समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

वेंदे म्हणाल्या, ‘ग्रामपंचायतीच्या कारभारात कार्यतत्पर ग्राम समित्या सक्षम व समृद्ध असतील तरच गावचा विकास शक्य आहे. याकरिता रेशन दक्षता, बाल हक्क संरक्षण, रोजगार दक्षता, ग्राम आरोग्य व पाणी पुरवठा-स्वच्छता, शाळा व्यवस्थापन अशा विविध समित्यांमधील सदस्यांनी आपली जबाबदारी ओळखून वेळ द्यायला हवा. ग्राम समितीतील सदस्यांनी यामध्ये सहभागी व्हावे तरच गावाचा विकास होईल.’