शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

छाटणीला आलेल्या द्राक्षबागेवर अवकाळीचा घाला, शेतकरी संकटात

By दीपक शिंदे | Published: November 24, 2023 6:05 PM

दुष्काळाशी दोन हात; मात्र अवकाळीपुढे सगळेच व्यर्थ

वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी येथे मागील पंधरवड्यात अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण आणि रात्रभर सुरू असलेल्या अवकाळी पावसाने ऐन भरात आलेल्या द्राक्षबागा मातीमोल झाल्या आहेत. या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला असून, शासन स्तरावरून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.माण तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थितीशी झुंजून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या आधारावर द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. मात्र, दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे ९ नोव्हेंबरच्या अवकाळीने घात केला. हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने दुष्काळाशी दोन हात करणारा शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने वरकुटे-मलवडीतील द्राक्षबाग शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्षबाग शेतकरी करत आहेत.

रात्रंदिवस राब-राब राबून द्राक्षबाग जपली खरी. भरघोस उत्पादन निघून साधारणतः १० लाखांच्या वर पैसे होतील, असं वाटत असतानाच अवकाळी पावसाने एका रात्रीत सोनेरी स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी  -दादासाहेब बनसोडे, द्राक्षबागायतदार शेतकरी, वरकुटे-मलवडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामानFarmerशेतकरी