शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

माण तालुक्यात ‘पाणीटंचाई’चा बळी!

By admin | Published: December 13, 2015 10:55 PM

मार्डी येथील घटना : टॅँकर बंदमुळे पाणी आणताना विहिरीत बुडाला

पळशी : कायम दुष्काळी म्हणून शिक्का बसलेल्या माण तालुक्यातील मार्डी येथे रविवारी सकाळी पाणीटंचाईचा बळी गेला. टॅँकर बंद झाल्याने शिपदरा परिसरातील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेले असता पाय घसरून विहिरीत पडल्याने बाळू बबन सावंत (वय ३५) यांचा मृत्यू झाला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिपदरा येथील बाळू सावंत हे शेजारच्या विहिरीवरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले; मात्र त्यांना येण्यास उशीर झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. संशय आल्याने कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने या विहिरीत शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर तेथे सावंत आढळले. त्यांना विहिरीतून बाहेर काढून दहिवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मार्डीमध्ये डिसेंबरमध्येही तीन टँकरमधून पाणीपुरवठा केला जात होता. त्यातील दोन बंद केल्याने केवळ एकाच टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी खोल विहिरीत उतरावे लागत आहे. यातूनच बाळू सावंत यांचा ‘पाणीटंचाई बळी’ गेल्याचा आरोप कुटुंबीय व ग्रामस्थांनी केला आहे. (वार्ताहर)