शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
3
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
4
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
5
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
6
"जाता जाता महायुती सरकारकडून महाउधळपट्टी, सरकारी जाहिरातींसाठी टेंडर मागून टेंडर’’, काँग्रेसची टीका   
7
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
8
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
9
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
10
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
11
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
12
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
13
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
14
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
15
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
16
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
17
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
18
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
19
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
20
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

कोयना धरणग्रस्तांचा प्रश्न मुख्यमंत्री का सोडवत नाहीत? ६२ वर्षे संघर्ष, तिसरी पिढी उपोषणाला

By दीपक शिंदे | Published: March 17, 2023 8:50 AM

गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या लोकांना अधिवेशनानंतर तुमच्या प्रश्नाकडे पाहू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा :  जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्तांचा प्रश्न गेल्या ६२ वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या या धरणग्रस्तांची तिसरी पिढी उपोषणाला बसली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या लोकांना अधिवेशनानंतर तुमच्या प्रश्नाकडे पाहू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे ठीक आहे बाबांनो, आम्ही अधिवेशन संपेपर्यंत आंदोलनाला बसतो, असे म्हणत धरणग्रस्तांनी ठिय्या मांडला आहे. मुख्यमंत्री स्वत: या परिसरातील आहेत. असे असूनही ते कोयना धरण आणि अभयारण्यग्रस्तांचा प्रश्न सोडवू शकत नसतील तर कोण सोडविणार, असा सवाल आता धरणग्रस्त विचारू लागले आहेत.

-कोयना खोऱ्यातील ९,७५०, उरमोडी आणि तारळीतील प्रत्येकी १,५००, वांग मराठवाडीतील २,५००, धोम, कण्हेरमधील पाच हजार, तर महू हातगेघरमधील एक हजार कुटुंबे पुनर्वसनासाठी पात्र आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Koyana Damकोयना धरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे