शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

mahavitaran Sindhudurg : जिल्ह्यातील ६ गावे अजूनही अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 16:56 IST

mahavitaran Kankavli Sindhudurg : सिंधुदुर्गात तौक्ते चक्रीवादळामुळे महावितरणची कोलमडलेली यंत्रणा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही १५ हजार ९०० वीज कनेक्शन सुरू होणे बाकी आहेत तर ६ गावे अजूनही अंधारात आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ६ गावे अजूनही अंधारात१५ हजार ९०० वीज कनेक्शन सुरू होणे बाकी

कणकवली : सिंधुदुर्गात तौक्ते चक्रीवादळामुळे महावितरणची कोलमडलेली यंत्रणा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही १५ हजार ९०० वीज कनेक्शन सुरू होणे बाकी आहेत तर ६ गावे अजूनही अंधारात आहेत.चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ४३९ गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातील ४३३ गावांतील वीजपुरवठा सुरळीत झाला असून अजूनही ६ गावे अंधारात आहेत. ट्रान्सफॉर्मर ३४२१ पैकी ३३७२ सुरू असून ४९ सुरू होणे बाकी आहेत. काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत.तर एकूण वीज कनेक्शन ३ लाख ६ हजार ६११ पैकी २लाख ९० हजार ७११ सुरू झाली असून अद्याप १५ हजार ९०० कनेक्शन सुरू होणे बाकी आहेत. ग्राहकांनी तक्रारी असल्यास संपर्क साधा. अजूनही काही विजेचे खांब बदलणे, विजेच्या तारा बदलणे ही कामे सुरूच असल्याचे जागोजागी दिसून येत आहे.

यामुळे महावितरण कंपनीने आता वाड्यावस्तीवरील वीजग्राहकांसाठी संपर्क यंत्रणा सुरू केली आहे. ग्राहकांनी काही तक्रार असल्यास आपल्या उपविभागाचे प्रमुख अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग