शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आदीवासी मुलांसोबत साजरा केला स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:09 IST

आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक संधी आपण वाया घालवतो. अन् नंतर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातील १९८७ मध्ये शिवाजी विद्यालयातून शालेय शिक्षण संपवून बाहेर पडलेल्या मुलांच्या ग्रुपने यंदा आपले स्नेहमेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे गावात कदमवाडी येथील नाम्या महादू निवासी वसतीगृहातील आदिवासी मुलांसोबत साजरा केला.

ठळक मुद्देआदीवासी मुलांसोबत साजरा केला स्नेहमेळावावेताळबांबर्डे गावात कदमवाडी येथील नाम्या महादू निवासी वसतीगृहात मेळावा

सिंधुदुर्ग : आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक संधी आपण वाया घालवतो. अन् नंतर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातील १९८७ मध्ये शिवाजी विद्यालयातून शालेय शिक्षण संपवून बाहेर पडलेल्या मुलांच्या ग्रुपने यंदा आपले स्नेहमेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे गावात कदमवाडी येथील नाम्या महादू निवासी वसतीगृहातील आदिवासी मुलांसोबत साजरा केला.आपल्या गावच्या भागासाठी काहीतरी देणे लागतो या भावनतून चौकशी करता वसतीगृहाचे संचालक उदय अहिर हे आदीवासी मुलांसाठी वसतीगृह चालवतात. त्यामध्ये २२ ते २५ मुले वसतीगृहात असून ते जवळच्या शाळेत शिक्षण घेतात. त्यांची गरज लक्षात घेऊन शिवाजी शाळेत शिक्षण घेतात.

त्यंची गरज लक्षात घेऊन शिवाजी विद्यालयातील १९८७ च्या मित्र परिवाराकडून गृहोपयोगी साहित्य ज्यामध्ये पेन, टॉवेल्स, चादरी, ब्लेंकटस्, सतरंजी, साबण, टुथपेस्ट, टुथब्रश, खाण्याचे पदार्थ याचे वाटप केले. यावेळी मित्रपरिवाराने अहीर यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सामाजिक जाण ठेवून औचित्य साधणाऱ्या मित्रपरिवाराच्या सौजन्याबद्दल अहीर यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Schoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग