शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

सिंधुदुर्गात पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ, वीजरोधक यंत्रणा कागदपत्रावरच 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 24, 2024 19:09 IST

प्रशासनाने जागृत होणे गरजेचे

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दरवर्षी वीज पडण्याच्या घटना घडत असतात. मागील आठवड्यात वीज कोसळून काही घरांचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात वीज पडून काही जणांचा मृत्यू होतो. अनेकवेळा पाळीव जनावरांनाही वीजेचा फटका बसतो.मुसळधार पाऊस पडत असला की त्यासोबत विजांचा कडकडाट सुरू होतो, अशा वेळी वीज पडण्याच्या घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा घटना टाळण्यासाठी वीजरोधकयंत्र हे उपयोगी पडते. मात्र, सिंधुदुर्गात ही यंत्रणा काही वर्षांपासून शासकीय कागदपत्रावर आहे. संपूर्ण जिल्ह्याची हीच परिस्थिती आहे.वीजरोधक यंत्र म्हणजे काय?

  • पावसाळा, वादळ या काळात मोठ्या प्रमाणात विजा कडाडतात. अनेकदा वीज ही कुठे ना कुठे पडत असते. यामुळे जीवितहानी होत असते. विजांमुळे वित्तहानी होण्याचे प्रमाणही अधिक असते.
  • या पार्श्वभूमीवर वीज पडणार असेल तर ती आधीच रोखण्यासाठी वीजरोधक हे यंत्र उपयोगी पडते. त्यामुळे वीज जमिनीवर न पडता या यंत्राद्वारे रोखली जाऊन जीवितहानी टाळली जात असते.

असा होतो परिणामवीजरोधक यंत्रणा कार्यान्वित असेल तर वीज पडण्यापासून संरक्षण होते. वीज पडणार असेल तर आधीच या यंत्रणेने खेचली जाते. तसेच या यंत्रणेमुळे दोन किलोमीटर परिसरात वीज पडत नाही.पाच वर्षांत जिल्ह्यात वीज पडून काही जणांचा मृत्यूसिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच वर्षात पाचपेक्षा जास्त जणांचा जीव गेला आहे. दरवर्षी वीज पडण्याच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही घटनेत जीवितहानी टळते.यंत्रणा कार्यान्वित का होत नाही?राज्य शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठविला होता. जिल्ह्यासाठी आपत्ती रोखण्यासाठी कोट्यावधी निधीची गरज आहे. या निधीच्या माध्यमातून आपत्तीची कामे सुरू केली जाणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग