शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Sindhudurg: तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 18:44 IST

वैभव साळकर दोडामार्ग : तिलारी धरणक्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात ...

वैभव साळकरदोडामार्ग : तिलारी धरणक्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असल्याने नागरिकांनी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्कतेचा उपाय म्हणून नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.जाधव यांनी केले आहे.याबाबत काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही तासात धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा व तिलारी धरणातिल पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी मुख्य धरणाच्या पाण्याचा खळग्यातील धरणातून तर उन्नेयी बंधाऱ्याच्या थेट नदीपात्रात १५ जुलै पासून विसर्ग सुरू आहे. त्यात आज गुरुवारपासून वाढ करण्यात आली आहे.सध्या नदी इशारा पातळीच्या ०.९५ मी.खाली असून येत्या एक - दोन दिवसात जर अशीच अतिवृष्टी होत राहिली तर हा विसर्ग आणखी वाढविला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसTilari damतिलारि धरण