शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गडनदीवरील किर्लोस बंधारा पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 15:57 IST

Rain Sindhudurg : गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडनदी पूर्णपणे भरून वाहू लागली असून आचरा मार्गावरील किर्लोस -गोठणे गाव जोडणारा गडनदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्याने किर्लोस व गोठणे गावचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देगडनदीवरील किर्लोस बंधारा पाण्याखालीकिर्लोस-गोठणे गावाचा संपर्क तुटला

कणकवली : गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडनदी पूर्णपणे भरून वाहू लागली असून आचरा मार्गावरील किर्लोस -गोठणे गाव जोडणारा गडनदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्याने किर्लोस व गोठणे गावचा संपर्क तुटला आहे.

सिंधुदुर्गात गेले 3 दिवस पावसाचा धुमाकूळ सुरू असून काल पासून पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

कणकवली आचरा मार्गावर अनेक ठिकाणी काही प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. आचरा मार्गावरील गोठणे येथील किर्लोस व अन्य गावांना जोडणाऱ्या कोल्हापूर टाइप म्हणजेच केटी बांधाऱ्यावर पाणी आल्याने संपर्क तुटला आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग