शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

राजकोट येथील घटनेचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकारण थांबवावे - नितेश राणे 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 27, 2024 7:17 PM

कणकवली : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना अतिशय वेदनादायी होती. शिवरायांच्या पुतळ्याची ती अवस्था कोणच ...

कणकवली : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना अतिशय वेदनादायी होती. शिवरायांच्या पुतळ्याची ती अवस्था कोणच पाहू शकत नाही. दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी भूमिका सरकारने घेतली आहे. राजकोट किल्ल्यावर पुन्हा सरकार दिमाखात पुतळा उभारणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.आमदार सतेज पाटील यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी भूमिका घ्यावी. पुतळ्याच्या घटनेप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घाणेरडे राजकारण थांबवावे असेही राणे म्हणाले. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नितेश राणे म्हणाले,  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्या घटनेच विश्लेषण केल आहे. आणि पुढे काय होणार याचीही माहिती दिलेली आहे. आज सकाळी नौदलाची टीम पाहणी करुन गेली आहे. ही घटना राजकीय नाही. काँग्रेस, उबाठा या ठिकाणी येतात हे चुकीचे आहे. सतेज पाटील आले होते, विशाळगडवर असलेल्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका शिवप्रेमींशी ही साजेशी आहे का ?  एवढा त्यांना जर शिवरायांबद्दल आदर असता तर गडकिल्यांवर अतिक्रमण हटविण्याची भूमिका घेतली असती अशी टीका नितेश राणे यांनी यावेळी केली. ठेकेदार व संबंधिताना अटक झाली पाहिजेशिवप्रेमींनी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पहिले आम्ही शिवप्रेमी आहोत, नंतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत. शिवभक्त म्हणून आमची तीव्र भावना आहे, ठेकेदार व संबंधिताना अटक झाली पाहिजे. कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कोणाची गय करणार नाही असा इशारा आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNitesh Raneनीतेश राणे