शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

डाळींचे साठे तपासणीचे आदेश

By admin | Published: October 24, 2015 12:16 AM

येथील घाऊक विक्रेतेही १५० ते २०० क्विंटलपेक्षा जास्त डाळींचा साठा करून ठेवण्याची शक्यता कमी आहे

रत्नागिरी : डाळींचा काळाबाजार तसेच अवैध साठा रोखण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने पावले उचलली असून, राज्यस्तराप्रमाणेच आता जिल्हा स्तरावरही सर्व घाऊक आणि किरकोळ दुकानांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागालाही हे आदेश प्राप्त झाले असून, शुक्रवारपासून त्याची जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे.डाळींची अवैध साठेबाजी तसेच काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हास्तरावरही घाऊक तसेच किरकोळ दुकानांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले असून, जिल्हाभर त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. डाळींच्या साठ्यांबाबत घाऊक विक्रेत्यांना १५०० क्विंटल, तर किरकोळ विक्रेत्यांना १५० क्विंटल इतका साठा मर्यादा शासनाने घालून दिली आहे. त्यामुळे तपासणीत मर्यादेपेक्षा डाळींचा अधिक साठा करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)कोकणात ग्रामीण भागात डाळींचा वापर ठरावीक लोकच करताना दिसतात. शहरातही डाळींचा वापर मर्यादित स्वरूपाचा असतो. रत्नागिरीतील घाऊक दुकानदारांचे प्रमाणही तसे कमी आहे. येथील घाऊक विक्रेतेही १५० ते २०० क्विंटलपेक्षा जास्त डाळींचा साठा करून ठेवण्याची शक्यता कमी आहे.---- चंद्रकांत मोहिते, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी.