शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सिंधुदुर्ग : मच्छिमारांना प्लास्टिक कचऱ्याची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:02 IST

पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. किनारपट्टी भागात मासेमारी करण्यास अजूनही जोर आला नाहीये, मात्र मच्छिमार बांधव मासेमारी करत असलेल्या रापण पद्धतीच्या जाळीतून मासळीबरोबरच मोठ्या प्रमाणात मिळत असलेला प्लास्टिकचा कचरा मोठी डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देमच्छिमारांना प्लास्टिक कचऱ्याची डोकेदुखीसमुद्र्किनारा स्वच्छता उपक्रमांमधून जनजागृती

मालवण : पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. किनारपट्टी भागात मासेमारी करण्यास अजूनही जोर आला नाहीये, मात्र मच्छिमार बांधव मासेमारी करत असलेल्या रापण पद्धतीच्या जाळीतून मासळीबरोबरच मोठ्या प्रमाणात मिळत असलेला प्लास्टिकचा कचरा मोठी डोकेदुखी ठरत आहे.महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी आणली. त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांवर बंदीबाबत प्रशासनाकडून कडक धोरण अवलंबून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र मानवनिर्मित झालेल्या प्लास्टिक कचऱ्याचा भस्मासूर रोखण्यात यंत्रणांना अपयश येत आहे. समुद्र्र किनारे स्वच्छ राहण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत असले तरी प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्यास अद्याप म्हणावे तसे यश येत नाहीय.

मालवण दांडी समुद्र किनारी शुक्रवारी सकाळी एका रापण संघाच्या रापणीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा मिळून आला. त्यामुळे मत्स्य हंगामात मासळीबरोबरच मिळणारा प्लास्टिक कचरा मच्छिमार बांधवांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

प्लास्टिक पिशव्या बंदी आणि समुद्र्किनारा स्वच्छता उपक्रमांमधून होणाऱ्या जनजागृतीमुळे हानिकारक प्लास्टिक कचऱ्यापासून सागरी पर्यावरण वाचवू शकू याविषयी मात्र मच्छिमार आशावादी आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीsindhudurgसिंधुदुर्ग