शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

होणाऱ्या पत्नीलाच घेऊन पळाला; कारण ऐकून पोलिसांसह सर्वच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 10:27 IST

मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांच्या दबावामुळे दोघे २ डिसेंबरला पानापूरला परतले.

पटना - होणाऱ्या पत्नीलाच घेऊन तरुण पळून गेल्याची घटना बिहारच्या सारण पानापूरमधून समोर आली आहे. हा प्रकार घरच्यांना समजताच त्यांनाही धक्का बसला. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता असे समजते. बराच शोध घेतल्यानंतर अखेर दोघे पोलीस ठाण्यात शरण आले. पोलिसांना त्यांनी पळून जाण्याचे कारण सांगितले ते ऐकून उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

राम रुद्रपूर गावात संध्या नावाच्या मुलीचे लग्न अकबरपूर गावातील बोलबम साहनीसोबत निश्चित झाले होते. साखरपुडाही झाला, त्यानंतर दोघांचे फोनवर तासन्- तास बोलणे सुरु झाले. मग एकमेकांशिवाय क्षणभर राहणेही शक्य नाही यावर दोघांचे एकमत झाले, पण लग्न पुढच्या वर्षी होणार होते. त्यामुळे दोघांनी प्लॅन केला आणि ८ नोव्हेंबरला कोणालाही न सांगता पळून गेले.

मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांच्या दबावामुळे दोघे २ डिसेंबरला पानापूरला परतले. पुढच्या वर्षी लग्नाची तारीख होती. पण, दोघांनाही लवकर लग्न करायचे होते, तर घरातील लोक उशीर करत होते. त्यामुळे पळून जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. हे एकून घरातले लगेच लग्नासाठी तयार झाले. स्थानिक पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक रुपम कुमारी यांनी रामजानकी मंदिरात नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न लावून दिले. दोघेही लग्नानंतर खूश आहेत. तर, सोशल मीडियासह परिसरातही प्रकरणाची जोरदार चर्चा रंगलीय.