शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं पत्र झालंय व्हायरल, तुम्ही पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 12:32 IST

'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा....! जय हिंद!' हा नारा आजही ऐकला तर मनाला एक ऊर्जा देतो. असं वाटतं हा नारा सुभाष चंद्र बोस यांनी निरंतर काळासाठी दिला आहे.

'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा....! जय हिंद!' हा नारा आजही ऐकला तर मनाला एक ऊर्जा देतो. असं वाटतं हा नारा सुभाष चंद्र बोस यांनी निरंतर काळासाठी दिला आहे. आज त्यांची १२५ जयंती साजरी केली जात आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस भारतातील महान स्वातंत्र्य सेनानी होते. तरूण लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. त्यांच्या जयंतीनिमित्ताने ट्विटरवर त्यांचं एक पत्र व्हायरल होत आहे.

हे आहे ते पत्र जे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं हस्तलिखित आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. परवीन कासवान जे एक आयएफएस अधिकारी आहेत त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे. कॅप्शनला त्यांनी लिहिले की, '२२ एप्रिल १९२१ मध्ये नेताजींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते २४ वर्षांचे होते. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. त्यांना नमन'.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ ला ओरिसामधील बंगाल डिविजनच्या कटकमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव जानकीनाथ बोस आणि आईचं नाव प्रभावती होतं. वडील कटक शहरातील प्रसिद्ध वकिल होते. प्रभावती आणि जानकीनाथ यांना एकूण १४ अपत्ये होती. ज्यात ६ मुली आणि ८ मुलांचा समावेश होता. सुभाष चंद्र बोस हे त्यांचं ९वं अपत्य होते आणि पाचवा मुलगा होते. 

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसhistoryइतिहासSocial Viralसोशल व्हायरल