शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महापालिका प्रकरणात जलसंपदा विभागाला झटका; लवादाचा निर्णय

By राकेश कदम | Updated: June 7, 2024 21:46 IST

जेवढा पाणी उपसा, तेवढाच भरा पैसा, प्राधिकरणाने जलसंपदा विभागाचे ३० डिसेंबर २०१७ आणि ७ मार्च २०१८ राेजीचे आदेश रद्द करून प्रत्यक्षात उपशानुसार आकारणी करण्याचे आदेश दिले.

सोलापूर -  महापालिकेला जलसंपदा विभागाने आकारलेली सुमारे २९६ काेटी रुपयांची अवाजवी पाणीपट्टी रद्द झाली आहे. पालिका जेवढा पाणी उपसा करेल तेवढीच पाणीपट्टी अदा करण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिल्याची माहिती सार्वजनिक आराेग्य अभियंता व्यंकटेश चाैबे यांनी शुक्रवारी दिली. 

चाैबे म्हणाले, महापालिका उजनी ते साेलापूर जलवाहिनी, औज बंधारा, हिप्परगा तलाव या तीन याेजनांवरून पाणी पुरवठा करते. प्रत्यक्षात उपशानुसार जलसंपदा विभागाला पाणीपट्टी दिली जाते. जलसंपदाच्या भीमा विकास विभागाने नाेव्हेंबर २०१५ मध्ये अवाजवी पाणीपट्टी आकारण्यास सुरुवात केली. विशेष शासनाने त्यावेळी दुष्काळ जाहीर केलेला नसताना २००४ च्या शासन निर्णय दाखवून हा निर्णय घेतला हाेता. या विरुध्द महापालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे अपील दाखल केले. या याचिकेवर दाेन दिवसांपूर्वी निकाल झाला.

प्राधिकरणाने जलसंपदा विभागाचे ३० डिसेंबर २०१७ आणि ७ मार्च २०१८ राेजीचे आदेश रद्द करून प्रत्यक्षात उपशानुसार आकारणी करण्याचे आदेश दिले. जलसंपदा विभागाने २०१५ ते २०२३ यादरम्यानची २९६ काेटी ७९ लाख पाणीपट्टी दिली हाेती. त्याऐवजी ४० काेटीची पाणीपट्टी याेग्य नसल्याचे निश्चित झाले. ही पाणीपट्टी पालिकेने यापूर्वीच भरलेली आहे. या प्रकरणात आयुक्त शितल तेली उगले, अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, संताेष यलगुलवार, नितीन अंबीगार आणि निलकंठ मठपती यांनी परिश्रम घेतल्याचे चाैबे यांनी सांगितले.