शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उन्हाळ्यात सापांपासून सावध रहा ; विष होतंय पातळ, मृत्यूचीही भीती

By विलास जळकोटकर | Updated: March 15, 2023 18:18 IST

उन्हाळा आल्यामुळे जसा मनुष्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, तसेच वन्यजीव प्राण्यांना तोंड द्यावे लागते.

सोलापूर : उन्हाळा आल्यामुळे जसा मनुष्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, तसेच वन्यजीव प्राण्यांना तोंड द्यावे लागते. या काळात अन्य ऋतूंपेक्षा विषारी सापांचे विष पातळ होत असल्याने नकळत कोणाचा हात किंवा पाय पडला तर तो कडकडून चावा घेतो आणि हे विष लवकर शरीरात पसरून रुग्णावर मृत्यू ओढावण्याची भीती असू शकते. यासाठी सावधानता बाळगावी, असा सल्ला सर्प अभ्यासकांनी दिला आहे.

बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान शेळगी परिसरात सहा फूट लांबीचा धामण जातीचा साप आढळला. यावेळी त्याला सुरक्षितरित्या पकडून निर्जनस्थळी सोडण्यात आले.

यावेळी सर्प अभ्यासक राहूल शिंदे यांनी उन्हाळ्यात पाण्याच्या निमित्ताने साप बाहेर पडतात. अशावेळी चुकून त्याच्या शरीरावर पाय पडल्यास ते या काळात चिडखोर होत असल्याने सावधानता बाळगावी, असा सल्ला दिला. अन्य ऋतूपेक्षा या काळात विषारी साप चावणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.