शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

ऊस गाळपात ‘भैरवनाथ’ची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:37 AM

२३ ऑक्टोबर रोजी कारखाना सुरू झाला. इंजिनिअरिंग व उत्पादन विभागाच्या तांत्रिक अडचणी पूर्ण करून व शेती खात्याकडून नियमित ऊस ...

२३ ऑक्टोबर रोजी कारखाना सुरू झाला. इंजिनिअरिंग व उत्पादन विभागाच्या तांत्रिक अडचणी पूर्ण करून व शेती खात्याकडून नियमित ऊस पुरवठा होत असल्यामुळे गाळपामध्ये सातत्य राहिले आहे. त्यासाठी भैरवनाथ साखर उद्योग समूहाचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांचे निर्णय व प्रोत्साहन व्हा. चेअरमन अनिल सावंत यांचे नियोजन, शेती खात्याकडे स्वतः लक्ष घातल्यामुळे व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला.

कारखान्याने दिवसाला सरासरी ४,१७० टनाप्रमाणे ऊस गाळप केले असून, ४८ दिवसात २ लाख गाळप पूर्ण होऊन १,८१,७०० पोती साखर उत्पादन झाले आहे. दिवसाचा साखर उतारा ९.७५ असून, सरासरी साखर उतारा ९.१५ मिळाला आहे. साखर उताऱ्याच्या बाबतीत भैरवनाथ शुगर लवंगी युनिट ३ नामांकित सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीत आहे.

यासाठी जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, अनिल पोरे, राजाराम कोरे, शेती अधिकारी शिवाजी चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी कृष्णदेव लोंढे, संजय राठोड, देवानंद पासले यांच्यासह ऊस पुरवठादार, शेतकरी, तोडणी ठेकेदार, वाहन मालकांनी परिश्रम घेतले.

----