शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

महाराष्ट्रातील सरकार असंवैधानिक: सुब्रमण्यम स्वामी; पंढरपुरातील कॉरिडॉरबाबत मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 08:06 IST

पंढरपुरातील कॉरिडॉर रोखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे सांगत सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपवर निशाणा साधला.

लोकमत न्यूज नेटवर्क

पंढरपूर : पंढरपुरातील कॉरिडॉर रोखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रातील सरकार हे तोडफोड करून बनविण्यात आलेले आहे. ते असंवैधानिक असल्याचे मत भाजपचे खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे व्यक्त करीत भाजपवर निशाणा साधला आहे.

पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉरच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची पाहणी करण्यासाठी खा. स्वामी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना  स्वामी म्हणाले की, पंढरपूरचा विकास करताना पंढरपुरातील जनतेला विचारायला हवे. मी पाहणी केल्यावर लोकांना पाडकामाबाबत नोटिसा देण्यात आल्याचे समजले. मी वाराणसीची पाहणी केली आहे. वाराणसीच्या तुलनेने पंढरपुरात अर्धा जरी कॉरिडॉर झाला तर मोठे नुकसान होणार आहे. 

पाडकाम केल्यास आम्ही त्यांना काही बोलू शकणार नाही. वाराणसी व उज्जैन येथे कॉरिडॉर होताना लोकांनी मला संपर्क केला नाही, त्यामुळे मी त्या ठिकाणी विरोध केला नाही; परंतु पंढरपूरचे लोक माझ्याकडे आले आहेत. यामुळे मी पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉरला विरोध करीत आहे, असेही खा. स्वामी म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी