शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
3
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
4
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
5
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
6
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
7
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
8
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
9
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
10
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
11
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
12
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
13
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
14
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
15
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
16
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
17
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
18
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
19
KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
20
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

भूलथापा देणाऱ्यांना ठोकून काढा, राजू शेट्टींचा खदाभाऊ खोतांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 6:40 AM

राजू शेट्टी : हुन्नूर येथील दुष्काळी परिषदेत सरकारवर घणाघाती टीका

मंगळवेढा (जि़सोलापूर): गेल्या साडे चार वर्षांच्या काळात शेतकºयाला आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यांची भाषणे ऐकून आता कंटाळा आलाय. निवडणुकात पाणी आणतो म्हणून भूलथापा मारणाºयांना ठोकून काढा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले़

हुन्नूर (ता़मंगळवेढा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकºयांच्या प्रश्नावर दुष्काळी परिषदेचे आयोजन केले होते़भाजपला मदत केल्याचा आता पश्चाताप होतोय असे सांगून शेट्टी म्हणाले, शेतकºयांना न्याय मिळवायचा असेल तर संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. कृष्णा खोºयातील पाणी कर्नाटकात वाया जाते़ हेच पाणी अडवून या भागाला दिले ता दुष्काळी तीव्रता कमी होवू शकेल़ पण पाणी आले तर शेतकरी पुन्हा आपले ऐकणार कोण? म्हणून पाणी आणण्याची नेत्यांची इच्छा होत नाही, असे त्यांनी सांगितले़दुष्काळ जाहीर झाल्यापासून एकही उपाययोजना केल्या नाहीत. शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे या वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे. मागील सरकारच्या काळात छावणीत भ्रष्टाचार झाला म्हणून आम्ही चारा दावणीला देण्याची मागणी केली पण दावणीलाही नाही व छावणीत नाही, अशी टीका त्यांनी केली़ 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी