शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

सात साखर कारखान्यांची मालमत्ता जप्तीचे आदेश; पुढील कारवाई तहसीलदारांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:28 PM

आता तहसीलदार साखर व इतर मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील

सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केलेल्या जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार हे तहसीलदारांच्या कारवाईवर अवलंबून आहे.

यावर्षी हंगामासाठी गाळपाला आणलेल्या उसाचे पैसे कारखानदारांनी थकवले आहेत. विठ्ठलराव शिंदे करकंब, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, विठ्ठल काॅर्पोरेशन म्हैसगाव व पांडुरंग श्रीपूर हे साखर कारखाने सोडले तर सर्वच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत. मात्र, यापैकी सात साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी १० मार्च रोजी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व प्रादेशिक साखर सहसंचालक सोलापूर कार्यालयाला १० मार्च रोजी पुढील कारवाई करण्याबाबत कळविले आहे.

त्यानुसार साखर व इतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना दिले आहेत.  आता तहसीलदार साखर व इतर मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील.

  • 0 श्री. विठ्ठल गुरसाळे- ३९ कोटी ७६ लाख रुपये.
  • 0 गोकुळ माऊली शुगर -२१ कोटी ६ लाख रुपये
  • 0 सिद्धनाथ शुगर तिर्हे- ७२ कोटी ९६ लाख रुपये.
  • 0 विठ्ठल रिफायनरी- ६० कोटी ६१ लाख रुपये.
  • 0 जय हिंद शुगर-६१ कोटी ८१ लाख रुपये.
  • 0 लोकमंगल शुगर बीबीदारफळ ३१ कोटी ३९ लाख रुपये.
  • 0 लोकमंगल शुगर इथेनाॅल भंडारकवठे- ७७ कोटी ६८ लाख रुपये.
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी