शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

निराधा, विधवा महिलांना महिन्याला दोन हजार मिळणार; लाभार्थ्यांनो, फक्त एवढं करा!

By appasaheb.patil | Updated: October 4, 2022 16:50 IST

अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या तहसिल कार्यालयात भेट द्या..

सोलापूर : गोरगरीब, वंचित, दुर्बल, निराधार अन् अंध-अपंगांसाठी अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घ्या म्हणून सरकार सांगते. योजनेसाठी लागणारी कागदपत्रं जमा करण्याचाच अधिक त्रास आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत योजना पोहोचतेच असे नाही. असे असले तरी काही गोरगरिबांचे जीवनमान मात्र उंचावताना दिसत आहे. दुसरीकडे काही लाभार्थी आपले जीवनमान कधी उंचावेल, याच प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निराधार, विधवा, परित्यक्ता महिलांना महिन्याला दीड ते दोन हजारांपर्यंत रक्कम मिळते. त्यासाठी संबंधित तहसील कार्यालयातून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

-------------

२५ हजार पिवळे रेशन कार्डधारक

दारिद्र्यरेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. योजनांचा बहुतांश लोकांना फायदा होत असून, जीवन पद्धती बदलत आहे. संजय गांधी, श्रावणबाळसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून निराधार व गरीब कुटुंबांना फायदा होत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात २४ हजार ३०५ कुटुंबीयांची नोंद दारिद्र्यरेषेखाली झाली आहे.

--------------

या योजना राबविल्या जातात

समाजातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजार, विधवा आणि अनाथ बालकांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करीत असते. यातील काही योजना राज्य सरकारद्वारे तर काही योजना केंद्र सरकारच्या मदतीने राबविल्या जातात.

-------------

घर बांधकामासाठीही मदत...

सोलापूर शहर व जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ अशा विविध योजनांद्वारे संबंधितांना लाभ दिला जात आहे. झोपडपट्टीमधील आर्थिक मागास व दारिद्र्यरेषेखालील लोकांकरिता शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधण्यासाठीही आर्थिक मदत केली जात आहे.

 

-----------

२००५ साली झाले सर्वेक्षण

० सोलापूर शहर व जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील घरांचे जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. हा सर्व्हे २००५ साली झाला होता. सर्वेक्षणानंतर दारिद्र्यरेषेखालील लोकांची यादी तयार करण्यात आली होती. सर्वेक्षणानंतर दारिद्र्यरेषेखालील लोकांना पिवळे रेशन कार्ड देण्यात आले होते.

टॅग्स :SolapurसोलापूरGovernmentसरकारSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय