शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सावरकरांचा मुद्दा आता काढू नका, आमचं सरकार व्यवस्थित चाललंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 05:51 IST

संजय राऊत अंदमानला गेले की नाही माहीत नाही, पण मी जाऊन आलोय. सावरकरांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात आल्या आहेत.

सोलापूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी त्याग केलाय ही वस्तुस्थिती आहे. पण सावरकरांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात आल्या आहेत. आता त्या गोष्टी काढू नका. आमचं सरकार चाललंय चालू द्या. हा मुद्दा आता येत नाही, असे मत काँग्रेसचे प्रवक्ते खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत खा. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता दलवाई म्हणाले, संजय राऊत अंदमानला गेले की नाही माहीत नाही, पण मी जाऊन आलोय. सावरकरांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात आल्या आहेत. अनेक वर्षे ते एकाच बरॅकमध्ये होते वगैरे हे खरे नाही. तीन महिन्यांतून एकदा सर्वांना इकडून तिकडे हलवले जायचे. इतर लोकांनाही तिथे शिक्षा झाली होती. पण आता या गोष्टी काढू नका. आमचं सरकार चाललंय, चालू द्या.हे सरकार भागवत चालवतात का?राष्ट्रीय नागरिकत्व कायदा मागे घेणार नाही असे मोहन भागवत म्हणतात. भागवत हे काय देशाचे पंतप्रधान आहेत काय?, असा सवालही दलवाई यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सरकार कोण चालवतंय, याचं उत्तर द्यावं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्यावेळी इंदिराजींनी लोकांच्या भावना पंडित नेहरु यांच्यापर्यंत पोहोचविल्या. सरकारने प्रतिष्ठेचा मुद्दा न करता निर्णय मागे घेतला. तामिळनाडूमध्ये हिंदीला विरोध झाल्यानंतर हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे तर संपर्क भाषा झाली, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Hussein Dalwaiहुसेन दलवाईcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊत