शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

उसाच्या एफआरपीसाठी शेतकरी आक्रमक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:22 IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने तीन टप्प्यात उसाचा एफआरपी देण्यासंदर्भात सुरु असलेल्या विचार विनिमयासंदर्भात संभ्रम निर्माण झाल्याने पुन्हा ...

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने तीन टप्प्यात उसाचा एफआरपी देण्यासंदर्भात सुरु असलेल्या विचार विनिमयासंदर्भात संभ्रम निर्माण झाल्याने पुन्हा गोड ऊस कडू ठरू नये यासाठी सर्वपक्षीय शेतकरी पुत्र या मोहिमेत सहभागी झाल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे.

----

एकरकमी बिलाशिवाय माघार नाही

उसाचा तीन टप्प्यात एफआरपी देण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध आहे. यापुढे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढून एकरकमी ऊस बिल मिळावे यासाठी लढत राहणार आहे. एकरकमी बिल घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, अशा प्रतिक्रिया स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे यांनी दिली.

-

केंद्र सरकारने साखर उद्योगावरील निर्याती संदर्भातील निर्बंध शिथिल करुन साखर निर्यात वाढवावी. साखरेचे दर वाढवावे. तसेच राज्य सरकारने शेअरिंग कायद्याची अंमलबजावणी करून दोन्ही सरकार कडून योग्य तो तोडगा काढून उसाला तीन हजार रुपये हप्ता जाहीर करावा. सध्याचा एफआरपी चा कायदा आम्हाला मान्य नसून योग्य निर्णय न झाल्यास १ ऑक्टोबरनंतर सोलापूर जिल्ह्यात मोठे आंदोलन करणार आहे.

- संजय पाटील- घाटणेकर संस्थापक अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना