शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

उपवास करताना ऊर्जा वाढविणारी मेवा-मिठाई येते हैदराबाद, मुंबई, पुण्यातून

By काशिनाथ वाघमारे | Published: April 09, 2023 5:01 PM

यंदा चारोळी, पिस्ता, अक्रोड वगळता इतर वस्तूंचे दर नियंत्रणात असल्याचे व्यापारी साकीब बागवान यांनी सांगितले.

सोलापूर : रमजान महिन्यातील कडक उपवास करीत असताना शरीराला ऊर्जा आवश्यक असते. ही ऊर्जा देणारी काजू, बदाम, चारोळी, पिस्तासह अनेक मेवा-मिठाई सोलापूरकरांना मिळते हैदाराबाद, मुंबई, पुण्यातून. हीच मेवा-मिठाई सोलापुरातून मराठवाडा आणि कर्नाटकातही जाते. यंदा चारोळी, पिस्ता, अक्रोड वगळता इतर वस्तूंचे दर नियंत्रणात असल्याचे व्यापारी साकीब बागवान यांनी सांगितले.

रमाजान महिन्यातील उपवास हे थंड, पाणीदार फळांनी सोडतात. याबरोबरच मेवा-मिठाईचीही गरज भासते. सोलापूर शहरात किडवाई चौकात या वस्तूंचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागले असून, अख्ख्या शहराला येथून पुरवठा होतो. यंदाही काही वस्तू वगळता पुरवठा असून, त्यांचे दरही स्थिर आहेत. पुणे, मुंबईतून या साहित्यांची आवक आहे. हेच साहित्य सोलापुरातील व्यापाऱ्यांकडून कर्नाटकात गुलबर्गा, विजयपुरा, आळंद, मराठवाड्यात उस्मानाबाद, लातुरात जाते. सोलापुरात मंद्रुपसह भोवतालच्या गावांत हे साहित्य विक्रीला जाते.असे आहेत दर...काजू : २४० रु. पावकिलोबदाम : २४० रु. पावकिलोचारोळी : ४०० रु. पावकिलोपिस्ता : ६०० रु. पावकिलोखिसमिस : १२० रु. पावकिलोअक्रोड : ३५० रु. पावकिलोखजूर : ११० रु. पावकिलोकाबुली : १४० रु. पावकिलोखसखस : ८० रु. छटाकबडीशेप : ८० रु. छटाकइलायची : ६०० रु. पावकिलोशहाजिरा : १३० रु. पावकिलोदालचिनी : ९० रु. पावकिलोलवंग : २४० रु. पावकिलोदूध शेवया : २२० रु. किलो

टॅग्स :Solapurसोलापूर