शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

दवंडी देऊन शेतकऱ्यांना बोलावले, तलाठ्यानेच मारली बैठकीला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:21 AM

मंद्रुप येथील निंबर्गी, कंदलगाव, येळेगाव व माळकवठे शिवारात औद्योगिक वसाहत होणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांची बैठक ...

मंद्रुप येथील निंबर्गी, कंदलगाव, येळेगाव व माळकवठे शिवारात औद्योगिक वसाहत होणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सुरुवातीपासून अनेक शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतरही त्यांच्या उताऱ्यावर इतर हक्कात औद्योगिक वसाहत नोंद केल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आम्ही वारंवार विरोध केल्यानंतरही शासन आमच्या उताऱ्यावरील बोजा कमी करत नसल्यामुळे शेतीची खरेदी-विक्री करताना तसेच बँकेचे कर्ज काढताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची संमती अथवा विरोध आहे, अशा शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे काम सुरू आहे. सध्या सुगीचे दिवस सुरू असताना ही शेतकऱ्यांना बोलावून घेतले जाते. तसेच पुन्हा शेतक-यांना बोलावून घेतले. मात्र त्या बैठकीला तहसीलदार, तलाठी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे शेतकरी संतापले असून औद्योगिक वसाहत नोंद कमी न झाल्यास तलाठी कार्यालयास कुलूप लावून गाव बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी प्रभाकर कोरे, अप्पाराव कोरे, बाबुराव मेंडगुदले, अनिल मेंडगुदले, बसवराज कुंभार, प्रवीण कुंभार, सदाशिव जोडमोटे, मलकारसिध्द जोडमोटे, अमोगसिध्द हजारे, नामदेव हजारे, मलकारसिध्द गुंजाटे, महादेव कुंभार, मल्लीनाथ जोडमोटे, बाबुराव कोळी यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.