शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

राज्यातील द्राक्ष निर्यातीला अतिवृष्टीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 6:07 AM

नोंदणीकृत ११ पैकी पाच जिल्ह्यांतील निर्यात

- अरुण बारसकरसोलापूर :  जून महिन्यापासून पावसाची संततधार व सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील द्राक्षाच्या गुणवत्तेला बसला आहे. अनेक बागांना द्राक्षे लागली नाहीत, तर आलेल्या द्राक्षांची म्हणावी तशी गुणवत्ता नसल्याने निर्यातीसाठी नोंदणी झालेल्या ११ पैकी केवळ पाच जिल्ह्यांतील द्राक्षांची निर्यात झाली आहे.यावर्षी ११ जिल्ह्यांतील ४५ हजार ३९३ बागांची निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नाशिक, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, जालना, बुलडाणा व बीड या जिल्ह्यांतील द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली आहे. पण, प्रत्यक्ष निर्यात केवळ पाच जिल्ह्यांतून होत आहे.नोंदणी अन्‌ निर्यात...आतापर्यंत ९०४ कंटेनरमधून १० हजार ४१६ मेट्रिक टन द्राक्षनिर्यात झाली आहे. निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्यातून ३७ हजार ५८७, सातारा ४९८, सांगली ४ हजार २०४, पुणे १,३६५, अहमदनगर ६०३, सोलापूर ५००, उस्मानाबाद ४००, लातूर १०९, जालना २०, बुलडाणा ९६ आणि बीड जिल्ह्यातील एक, अशा ४५ हजार ३९३ बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. मात्र, केवळ नाशिक १० हजार १६४ टन, सातारा ११२, सांगली १११, पुणे २५, अहमदनगर ४ मेट्रिक टन या पाच जिल्ह्यांतून द्राक्षांची निर्यात झाली आहे.२,३५० टनांची घटमागील वर्षी आतापर्यंत १२ हजार ७६६ मेट्रिक टन द्राक्षांची विविध देशांत निर्यात झाली होती. यावर्षी आतापर्यंत १० हजार ४१६ मेट्रिक टन म्हणजे मागील वर्षीपेक्षा २ हजार ३५० टन निर्यात कमी झाली आहे.