शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाषणे ठोकण्यात भारतीय पुढे! - राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 04:10 IST

क्रीडा क्षेत्रच मुळात ऊर्जावान आहे. या क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी मोठी ऊर्जा लागते

सोलापूर : भारताला आॅलिम्पिक स्पर्धेत कमी पदके मिळतात, याचा संदर्भ घेऊन राज्यपाल म्हणाले की, खरं तर आपण जागतिक पातळीवर यश मिळविण्यासाठी सतत परिश्रम करायला हवे; पण आपले लोक केवळ भाषणे ठोकण्यात आघाडीवर असतात. ही आघाडी देशाला विविध क्षेत्रांत यशस्वी करण्यासाठी ठेवायला हवी, असे मत राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे मांडले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय २३ व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कोश्यारी यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते.

क्रीडा क्षेत्रच मुळात ऊर्जावान आहे. या क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी मोठी ऊर्जा लागते; पण आपण खेळासाठी ऊर्जा खर्च करत नाही. त्यामुळेच आॅलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये देशाला पदके मिळत नाहीत. ही स्थिती बदलण्यासाठी युवकांनी परिश्रम घेऊन क्रीडा क्षेत्रात भारताला आघाडीवर न्यावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यपाल म्हणाले, शिक्षण असो वा खेळ या सर्व क्षेत्रात मुली पुढे जात आहेत़ मुलांनीही पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे़ पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर १८० देशांतील नागरिक हे योगा करत आहेत़ पण आपण मात्र पिछाडीवर आहोत अशी खंत व्यक्त करून आपणही योग केला पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीIndiaभारत