शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

कोयनेतून कर्नाटकला मिळणार आणखी १.७० टीएमसी पाणी

By admin | Published: April 17, 2017 6:44 PM

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर / विजयपूर दि १७ : सोलापूर: कर्नाटकातील विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे कोयना धरणातून आणखी १़७० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे़ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने सीमावर्ती भागातील जनतेला दिलासा मिळाल्याचे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम़बी़पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़आलमट्टी धरण क्षेत्रावर झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाटील यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़महाराष्ट्राला पाणी सोडण्याची हमी देऊनही कर्नाटक सरकारने पूर्ण केली नाही़ गेल्यावर्षीही वारंवार विनंती करूनही कर्नाटकने महाराष्ट्राच्या सोलापूर-सांगली या जिल्ह्यांसाठी पाणी न सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या या निर्णयाचे सीमावर्ती भागातून स्वागत होत आहे़यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने कोयना आणि वारणा जलाशयातून २.३६ टीएमसी पाणी सोडले आहे. या पाण्याचा विसर्ग अद्याप सुरू आहे. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकाने भीमा किंवा हिरेपडसलगी योजनेतून पाणी देण्याची अट मुख्यमंत्री फडणवीस यांनी घातली होती़ या अटीची पूर्तता कर्नाटक सरकारने केली नसल्याकडे लक्ष वेधले असता जलसंपदा मंत्री पाटील यांनी उत्तर देणे सोयीस्करपणे टाळले़आता येणारे जादा १़७० टीएमसी पाणी आलमट्टी धरणात पोहोचेल. त्यावेळी गलगली येथील बॅरेजमधून ते पाणी कोल्हार बॅरेजला पुरविण्यात येईल. त्यामुळे विजापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील दुष्काळग्रस्त गावांसाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते खा. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकने शब्द न पाळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली़