शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

९६४ कोटींची कर्जमाफी; तरीही उताऱ्यावर बोजाच; भू-विकास बँक कर्जमाफीला दोन वर्षे उलटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:58 IST

भू-विकास बँकेच्या अवसायकांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना दिलेल्या पत्राची दखल घेतलेली नाही.

अरुण बारसकर, लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर: थकबाकीच्या फेऱ्यात अडकलेल्या भू-विकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने कर्जमाफी केली. मात्र, दोन वर्षे उलटली तरी शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील बोजा काही कमी झालेला नाही. भू-विकास बँकेच्या अवसायकांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना दिलेल्या पत्राची दखल घेतलेली नाही.

राज्यातील २९ जिल्ह्यातील ३४ हजार ७८८ शेतकऱ्यांना यासाठी आता महसूल विभागाकडे चकरा माराव्या लागत आहेत.  भू-विकास बँकेकडून शेतकऱ्यांना १९९८ पर्यंत विविध शेतीकामांसाठी कर्ज वाटप केले जात होते. १९९८ नंतर कर्ज वाटप व बँक व्यवहार ठप्प झाला. पुरेसे कर्मचारी होते तोपर्यंत कर्ज वसुलीसाठी प्रयत्न होते. मात्र, नंतर वसुलीही बंद झाली. थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांना सातबारावर भू-विकास बँकेचा बोजा असल्याने इतर बँकाही कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. हा प्रश्न राज्यभरातील २९ जिल्ह्यात असल्याने कर्जमाफीचा विषय पुढे आला.

राज्य शासनाने राज्यातील २९ जिल्हा भू-विकास बँकांच्या ३४ हजार ७८८ शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपये कर्जमाफीचा आदेश ९ नोव्हेंबर २०२२ रोजी काढला आहे. त्या आदेशानुसार कर्जदारांच्या सातबारावरील बोजा दोन वर्षांनंतरही कमी झालेला नाही.

राज्य शासनाने केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी सातबारावरील बोजा कमी करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी आम्ही पत्र दिले. महसूल विभागाकडे शेतकऱ्यांची यादी दिली आहे. त्यानुसार सातबारा कोरा करावा.- दिलीप अंधारे, अवसायाक, भू-विकास बँक, सोलापूर

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक