शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

शेतकरी केंद्रबिंदू मानून कारखान्याचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:24 AM

भोसे (ता. पंढरपूर) येथील कृषीराज शुगर कारखान्याचा तृतीय बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कार्यक्रमप्रसंगी ॲड. गणेश पाटील बोलत होते. चालू गाळप ...

भोसे (ता. पंढरपूर) येथील कृषीराज शुगर कारखान्याचा तृतीय बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कार्यक्रमप्रसंगी ॲड. गणेश पाटील बोलत होते.

चालू गाळप हंगामात १ लाखापेक्षा जास्तीचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही कारखाना काटकसरीने चालवत आहोत. ज्या ध्येयधोरणाने यशवंतभाऊ आणि राजूबापू यांनी राजकीय आणि सामाजिक बांधिलकी जोपासली त्यांचा वारसा घेऊन शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आम्ही कारखान्याचा कारभार करीत असल्याचे ॲड. पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी कारखान्याचे संचालक शेखर पाटील व त्यांच्या पत्नी संजीवनी पाटील यांच्या हस्ते तर सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष जयवंत गावंधरे, शहाजी पाटील, धैर्यशील पाटील, सोमनाथ थिटे, प्रसाद पाटील, बाळासाहेब शेख, नागनाथ भांडे आदी उपस्थित होते. यावेळी जि. प. सदस्य अतुल खरात, मधुकर माळी, नागनाथ काळे व धनाजी तळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार आशिष पाटील यांनी मानले.

----