शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राष्ट्रवादी फुटली; काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा

By राकेश कदम | Updated: July 2, 2023 17:36 IST

नाना पटोले निकटवर्तीय तथा प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी मांडला संख्याबळाचा हिशोब 

सोलापूर: राज्याच्या विरोधी पक्ष नेतापदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. आता संख्याबळाचे गणित पाहता अजित पवार यांच्या जागी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होतील असा दावा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीने विरोधी पक्ष नेते पदे जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता फूट पडली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसचे संख्याबळ हे जास्त आहे. विरोधी पक्षनेता हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले होतील. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हा लोकशाहीचा खून आहे. मागे एकदा मुलाखत देताना  देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की राष्ट्रवादीसोबत कधीही सरकार बनवणार नाही परंतु आज ते स्वतःच्या मतावर ठाम न राहता अजित दादांना सोबत घेऊन सरकार बनवलं याचा अर्थ या राज्यातील लोकशाही संपण्याचा काम भाजपा करत आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता यांना मतभेटीतून घरी बसवल्याशिवाय राहणार नाही व महाविकास आघाडी चे सरकार आणेल असा विश्वास  काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेस