शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आता दहावीच्या विद्यार्थ्यांची मोबाईल अ‍ॅपव्दारे होणार कलमापन चाचणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 17:56 IST

सोलापूर : इयत्ता  दहावीसाठी घेण्यात येणारी कल मापन चाचणी आता मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.  याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी दिली.श्यामची आई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ही कल मापन ...

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड अकरा तालुक्यातील प्रत्येकी एका तंत्रस्नेही साठी प्रशिक्षण

सोलापूर : इयत्ता  दहावीसाठी घेण्यात येणारी कल मापन चाचणी आता मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.  याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी दिली.

श्यामची आई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ही कल मापन चाचणी घेण्यात येते. यावर्षी ही चाचणी महाकरियर मोबाईल अ‍ॅप द्वारे याचा निर्णय माध्यमिक उच्च माध्यमिक महामंडळाने घेतला आहे त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे त्यासाठी येत्या १२ व १३ आॅक्टोबर रोजी दहावीचा वर्ग शिकवणाºया अकरा तालुक्यातील प्रत्येकी एका तंत्रस्नेही साठी प्रशिक्षण आयोजित केले आहे.

महाराष्ट्रातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची अभिरूची आणि अभिक्षमता चाचणी घेण्यात येते. यामुळे त्याच्या आवडीचे क्षेत्र आणि त्याची येते. याचा दहावीनंतरच्या करियर निवडीसाठी उपयोग होतो. यावर्षी ही चाचणी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही चाचणी १५ ते २० आॅक्टोबरच्या दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे.---अपेक्षित सामग्री तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी तंत्रस्नेही शिक्षक आंकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आवश्यक आहे. प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येणारी  कल मापन चाचणी ही प्रत्येक शाळेतून मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्यात येणार असल्याने संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा किंवा जबाबदार कर्मचाºयांचा मोबाईल नंबर तसेच शाळेचा यु डायस क्रमांक या महत्त्वाच्या अनुषंगिक बाबी आवश्यक आहेत. सातारा जिल्ह्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे कल चाचणी यशस्वी झाल्यानंतर राज्यभर सर्व जिल्ह्यात डिसेंबर-जानेवारीमध्ये अशी चाचणी घेण्याचा विचार होणार आहे. माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी पत्रान्वये ही माहिती दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSSC Results 2018दहावी निकाल २०१८Schoolशाळाexamपरीक्षा