शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

पांडुरंग कारखान्यातर्फे सेंद्रिय ऊस पीक परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:26 AM

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आ.प्रशांत परिचारक, दिनकर मोरे, रोहन परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळ, युवा शेतकरी उपस्थित ...

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आ.प्रशांत परिचारक, दिनकर मोरे, रोहन परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळ, युवा शेतकरी उपस्थित होते. अलीकडे रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय ऊस पीक घेणे काळाची गरज आहे. यासाठी सेंद्रिय खताचे उत्पादन, औषध, पाणी व्यवस्थापन किंवा पिकामध्ये विविध प्रकारच्या लिक्विडचा योग्य वापर करावा. शेतात शेणखत किंवा कंपोस्ट खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचे अनिल कुलकर्णी यांनी सांगितले.

जीवाणू खताचा वापर करा

अधिक ऊस उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केल्याने भविष्यात जमिनीची सुपीकता कमी होणार आहे. त्यासाठी पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून जैविक उत्पादने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुरवठा करीत आहोत. त्याचा लाभ घेऊन ऊस उत्पादनामध्ये वाढ करावी, असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले.