शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

राजकीय हस्तक्षेपाचा गारपीटग्रस्तांना फटका चुंगीत पंचनामे टाळले :

By admin | Published: May 11, 2014 12:17 AM

शेतकर्‍यांची तक्रार

सोलापूर : एकीकडे पिकांचे पंचनामे केले नसल्याच्या तक्रारीसाठी गारपीटग्रस्त शेतकरी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेत आहेत़ दुसरीकडे पुढार्‍यांच्या दहशतीमुळे चुंगी (ता़ अक्कलकोट) येथील पंचनामे झाले नसल्याची तक्रार पुढे आली आहे़ या दहशतीचा फटका चुंगीच्या ७५ शेतकर्‍यांना बसला आहे़ गारपीट आणि अवकाळी पावसाने चुंगी येथील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले़ कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवकांच्या पथकाकडून नुकसानीचे रितसर पंचनामे सुरू होते़ येथील राजकीय पुढार्‍यांनी कृषी सहायक लादे, तलाठी भोरे यांना फोनवरून दमदाटी केली़ आम्ही सांगू त्याच शेतकर्‍यांचे पंचनामे करा, दुसर्‍यांचे कराल तर याद राखा, असा दम भरला़ या दहशतीमुळे पथकाने काही शेतकर्‍यांचे पंचनामे करण्याचे टाळले़ गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची हानी होऊनही दबावामुळे पंचनामे झाले नाहीत़ याचा फटका चुंगीच्या ७५ शेतकर्‍यांना बसला आहे़ एकीकडे जास्तीत जास्त शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणी धडपडतात तर चुंगीत विरोध करण्यात आला़ याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ शेतकर्‍यांनी या प्रकाराची माहिती दिली़ वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)