शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

वीजबिल वसुलीसाठी रोहित्र बंद करणे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:24 AM

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना महावितरणचे खासगीकरण होईल, बिल भरावे असे आवाहन केले होते. त्यावेळी शेतकरी संघटना व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली ...

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना महावितरणचे खासगीकरण होईल, बिल भरावे असे आवाहन केले होते. त्यावेळी शेतकरी संघटना व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि सर्व शेतकऱ्यांनी बिले भरली. महावितरणने परत शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. कोरोनामुळे शेतीमालाचे पडलेले दर, मागील वर्षी गेलेल्या उसाचे अजूनही बिल मिळाले नाही, अशा परिस्थितीत वीजबिल भरणे शक्य नाही. कृषिपंपाचे कनेक्शन कट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये लक्ष घालून वीजबिल वसुली बंद करून वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश महावितरणला द्यावेत, अशी मागणी खा. शरद पवार यांच्याकडे स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा संघटक शहाजहान शेख, कार्याध्यक्ष सचिन आटकळे, युवा तालुकाध्यक्ष अमर इंगळे आदी उपस्थित होते.