शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

उसाचे पाचट शेतातच कुजवावे : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:16 AM

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत आयोजित बाजीराव विहीर (वाखरी, ता. पंढरपूर) येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत ...

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत आयोजित बाजीराव विहीर (वाखरी, ता. पंढरपूर) येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी मंडल कृषी अधिकारी डी. एच. सरडे, कृषी सहायक के. एस. चव्हाण, टी. व्ही. देशमुख, एस. एम. रावण, अमरजीत जगताप, इब्राहिम मुजावर, जोतिराम पोरे, कृषीमित्र तात्या पोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. जमिनीची धूप टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. दोन पिकांमध्ये अंतर हवे, माती परीक्षणानुसार खतांची मात्रा द्यावी. शेतात जैविक खतासह शेणखताचा अधिकाधिक वापर करावा. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन करणे महत्त्वाचे असल्याचे मंडल अधिकारी सरडे यांनी सांगितले.

शेतीला पाणी देताना ठिबक सिंचनाचा वापर करावा. जमिनीचा पोत हा चांगला राहायला हवा. त्यासाठी प्रयत्न व्हावेत. यासाठी कंपोस्ट खत, जैविक खतांचा वापर करावा, असे सरडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन कृषी सहायक मोहन चौगुले यांनी केले.