शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर त्यांना 'गव्हर्नमेंट फ्री' करायचंय! सुब्रम्हण्यम स्वामींच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

By रवींद्र देशमुख | Updated: April 27, 2023 19:12 IST

याबाबतची सुनावणी दि. २८ एप्रिल रोजी होणार आहे.

सोलापूर : पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबाबत असलेला कायदा घटनाविरोधी असून मंदिर सरकार मुक्त व्हावे, यासाठीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. याबाबतची सुनावणी दि. २८ एप्रिल रोजी होणार आहे.

डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी पंढरपुरात येऊन सर्व माहिती घेऊन विधिज्ञांशी चर्चा करून ही जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनातील विधी व न्याय विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. हिंदूंची मंदिरे हे सरकारमुक्त असावीत, असा युक्तिवाद त्यांनी यापूर्वी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश येथे न्यायालयात केला. या ठिकाणी न्यायालयाने सरकारचे नियंत्रण हटवले आहे. त्याच धर्तीवर पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर शासनाच्या सरकारीकरणातून मुक्त करावे, अशा मागणीची याचिका माजी खा.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ८ मार्च २०२३ रोजी याचिका क्र. ४३६८/२०२३ नुसार याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबाबत केलेला कायदा हा संविधानाला धरून नाही घटनाविरोधी आहे. एका मंदिरासाठी कायदा करता येत नाही. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा कायदा हा बेकायदेशीर असून घटनाविरोधी आहे, असे म्हणणे माजी खा डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी याचिकेत मांडले आहे. याची सुनावणी उद्या २८ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीSolapurसोलापूरCourtन्यायालय