शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

पावसाने दडी मारल्याने उजनीचा साठा जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:27 AM

उजनीची टक्केवारी पंधरा दिवस झाले ६२ टक्क्यावर स्थिर; पावसाने दडी मारल्याने शेतकऱी चिंताग्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क भीमानगर : गेला ...

उजनीची टक्केवारी पंधरा दिवस झाले ६२ टक्क्यावर स्थिर;

पावसाने दडी मारल्याने शेतकऱी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क

भीमानगर : गेला महिना झाला, पावसाने दडी मारल्याने पुणे जिल्ह्यातील धरण साखळीमधून येणारी पावसाच्या पाण्याची आवक पंधरा हजार क्युसेकवरून फक्त २९९९ क्युसेकवर आली आहे. त्यामुळे उजनीचा पाणीसाठा जैसे थेच राहिला आहे.

उजनीतून कालव्याला ११०० क्युसेक, सीनामाढा उपसा २५९ क्युसेक, बोगदा १५०, तर दहिगाव उपसा सिंचनमधून १२६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दौंडमधून उजनीमध्ये २९९९ क्युसेकनी पाणी येत आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये खरिपाच्या पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची खरिपाची पिके जागेवर जळू लागली आहेत. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. फक्त आभाळ येत आहे, परंतु पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जमिनीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

----