शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के! पाच महिन्यात संपले 54 टीएमसी पाणी

By रवींद्र देशमुख | Published: May 06, 2023 5:46 PM

ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तारांबळ होणार

रविंद्र देशमुख, सोलापूर : राज्यातील सर्वात मोठे धरण, अशी ओळख असलेल्या उजनी धरणातील ५४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा अवघ्या पाच महिन्यात संपला आहे. शनिवारी दुपारी धरणातील उपयुक्त जलसाठा शून्यावर आला आहे. धरण मायनस होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तारांबळ होणार आहे.

चालू वर्षी धरणातून बेसुमार पाणी सोडले गेले. मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता. तो ८ डिसेंबरपर्यंत टिकून होता. त्यानंतरच्या काळात शेती व सोलापूरला पिण्यासाठी वेळोवेळी पाणी सोडले गेले. परिणामत: धरणातील ५४ टीएमसी उपयुक्त जलसाठा ५ महिन्यात संपला आहे.

सूर्य सध्या आग ओकत असल्याने धरणातील मृत साठ्यातील पाण्याचेही बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे दररोज धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. बॅकवॉटरवर अवलंबून असलेल्या शेतक-यांनाही दररोज विद्युत मोटारीचे पाईप व केबल वाढवून चारी खोदून पाणी उपसा करावा लागत आहे.

पळसदेवचे शिखर पाण्याबाहेर

उजनी धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी झाल्याने इंदापूर तालुक्यात पाण्यात बुडालेले पळसदेव मंदिराचे शिखर पाण्याबाहेर डोकावू लागले आहे. कालव्याद्वारे किंवा बोगद्यातून पूर्ण दाबाने पाणी सोडता येत नाही. त्यामुळे शेतक-यांना आता ऐन उन्हाळ्यात उभी पिके जगण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर