शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
2
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
3
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
4
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
5
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
7
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
8
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
10
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
11
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
12
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
13
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
14
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
15
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
16
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
17
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
18
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
19
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
20
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार

'अलमट्टी'तून कॅनॉलद्वारे टाकळी पर्यंत पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : पालकमंत्री

By बाळकृष्ण दोड्डी | Published: September 07, 2023 3:49 PM

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणीटंचाईवर चर्चा

बाळकृष्ण दोड्डी,  सोलापूर : अलमट्टी धरणातून कॅनॉलद्वारे सोलापुरातील टाकळीपर्यंत पाणी आणू. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून कर्नाटक सरकारकडे पत्रव्यवहार करू अशी, ग्वाही सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी दिली.

गुरुवारी, नियोजन भावनात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यात त्यांनी पाणी टंचाईवर चर्चा केली. या बैठकीत सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार अलमट्टी धरणातून पाणी आणण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अलमट्टी धरणातून यापूर्वी टाकळी पर्यंत कॅनॉलद्वारे पाणीपुरवठा झालेला आहे. याचा फायदा सोलापूर शहर आणि दक्षिण सोलापूर तालुक्याला झालेला आहे. यंदाही पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून कॅनॉलद्वारे पाणी आणण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी नियोजन समितीच्या सदस्यांनी केली. यास पालकमंत्र्यांनी यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील