शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

5 जी नेटवर्क रोलआऊटमध्ये भारत जगात अव्वल, असा घेता येईल लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 15:40 IST

भारतात २०० दिवसांत ६०० जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात आलं आहे. ही गती सर्वात वेगवान आहे. 

जगभरात इंटरनेट सेवा आता अधिक सुलभ आणि वेगवान झाला आहे. त्यात भारतही सर्वात पुढे आहे. भारत ५ जी सेवा नेटवर्क रोलआऊटमध्ये सर्वात पुढे आला आहे. केंद्रीयमंत्री देवूसिंह चौहान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ५ जी रोलआऊट करणाऱ्या देशांमध्ये भारत जगात सर्वात अव्वल देश आहे. भारतात प्रतिदिन ३ जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात येत आहे. त्यानुसार, भारतात २०० दिवसांत ६०० जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात आलं आहे. ही गती सर्वात वेगवान आहे. 

५ जी नेटवर्कमुळे होणार फायदे

एका अहवालानुसार जगात सर्वात स्वस्त मोबाईल डेटा पुरवणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यासह, भारताने स्वदेशी ४ जी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. मंत्रीमहोदयांनी सांगितले की, ५ जी नेटवर्कच्या मदतीने लाईट माइल हार्ड स्पीड कनेक्टीव्हीटीच्या ताकद मिळते. त्यासोबतच, डिजिटल सर्वेक्षण असं की, हेल्थ, एग्रीकल्चर क्षेत्रालाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

किती शहरात पोहोचलं ५ जी नेटवर्क

५ जी रोलआऊटसंदर्भात विचार केल्यास, भारतात रिलायन्स जिओ आणि एअरटेल द्वारे ५ जी सेवा रोलआऊट करण्यात येत आहे. रिलायन्स जिओने आत्तापर्यंत एकूण ४०६ शहरांमध्ये True 5 G नेटवर्क रोलआऊट करण्यात आले आहे. तर, एअरटेलच्यावतीने आत्तापर्यंत २६५ पेक्षा अधिक जिल्ह्यात ५ जी नेटवर्क रोलाऊट करण्यात आले आहे. एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांकडून युजर्संना अनलिमिटेड ५ जी सर्व्हीस ऑफर केली जात आहे. 

५ जी फ्री डेटाचा फायदा कसा घ्याल

एअरटेलच्या ५ जी सेवेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी २३९ रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. ही एक इनवाइड बेस्ड सिस्टीम आहे, ज्याला Airtel Thanks App ने एक्सेस केले जाऊ शकतो. एअरटेलप्रमाणेच जिओ ५ जी नेटवर्कही २३९ रुपयांचा रिचार्च करावा लागणार आहे.  

टॅग्स :MobileमोबाइलIndiaभारत5G५जीInternetइंटरनेट