शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

मोबाइल डेटा वापरण्यात भारताचा पहिला नंबर, नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 15:41 IST

भारतात लोकांचं इंटरनेट प्रेम आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही.

ठळक मुद्देभारतात लोकांचं इंटरनेट प्रेम आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. आज भारत मोबाइल डेटा वापरण्यात दुनियेत टॉप क्रमांकावर गेलं आहे.

नवी दिल्ली- भारतात लोकांचं इंटरनेट प्रेम आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. मुलं, तरूण, वयोवृद्ध सगळेच जण आजकाल स्मार्टफोनचा वापर करताना दिसत आहेत. याच कारणामुळे आज भारत मोबाइल डेटा वापरण्यात दुनियेत टॉप क्रमांकावर गेलं आहे. नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमेरिका आणि चीनसारखे देश याबाबतील भारताच्या जवळपासही नाहीत. 

नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली. 'अद्भुत! 150 करोड जीबी डेटाचा दरमहिन्याला वापर करण्याच्याबरोबर भारत डेटा वापरण्याच्याबाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताचा मोबाइल डेटाचा वापर चीन आणि अमेरिकेच्या संयुक्तपणे वापरपेक्षाही जास्त आहे, असं ट्विट अमिताभ कांत यांनी केलं. 

दरम्यान, ही माहिती व आकडेवारीचा कुठलाही स्त्रोत अमिताभ कांत यांनी सांगितला नाही. त्यांचं हे ट्विट अनेकांना लाइक केलं असून अनेक रिट्विटही मिळाले आहेत.देशात रिलायन्स जिओ आल्यानंतर टेलिकॉम क्रांती झाल्याचं बोललं जातं. जिओनंतर विविधा टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटाप्लॅन्स बाजारात आणण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. याचाच सरळ परिणाम वापरकर्त्यांवर झाला.  

टॅग्स :MobileमोबाइलInternetइंटरनेट