शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Xiaomi Redmi Note 6 Pro लागली आग; या चुका 'चुकूनही' करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 12:07 IST

शाओमीच्या फोननी भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. मात्र, याचबरोबर या फोनना आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत.

शाओमीच्या फोननी भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. मात्र, याचबरोबर या फोनना आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. फोनच्या विक्रीच्या आकड्यांच्या मानाने हे खूपच नगन्य असले तरीही तुमच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे. नुकतीच रेडमीच्या लोकप्रिय झालेल्या Redmi Note 6 Pro मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. 

हा फोन लोकल रिपेअरिंग दुकानात दुरुस्त करण्यात आला होता. ही घटना गुजरातची आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हा फोन दुरुस्त करत असताना त्याच्या बॅक पॅनलमधून धूर येऊ लागला आणि काही वेळातच जळून खाक झाला. 

ही घटना कळताच शाओमीने खुलासा केला आहे. आगीची घटना समजल्यानंतर आम्ही ग्राहकाकडे पोहोचलो. रिपेरिंग शॉपमध्ये आणण्याआधीच फोन तुटलेला होता. लोकल दुकानदाराने या फोनला दुरूस्त करण्याऐवजी आणखी नुकसान पोहोचवले होते. याबाबत ग्राहकाशी चर्चा करण्यात आली असून हे प्रकरण बंद करण्यात आले आहे. ग्राहकांनी अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच दुरुस्ती करावी. 

 

फोन कसा वापरावा? काय काळजी घ्यावी....स्मार्टफोनमध्ये लिथिअम आयनची बॅटरी असते. ही बॅटरी पटकन पेट घेते. यामुळे काही काळजी घ्यावी लागते. फोन रात्रभर चार्ज करायला ठेवू नये. चार्जर त्या फोनचाच वापरावा. गादीखाली, उशीखाली फोन ठेवू नये. फोनवर दाब पडेल अशा ठिकाणी ठेवू नये. थेट उन्हापासूनही फोनचे तापमान वाढते. यामुळे फोन फुटण्याची शक्यता असते. स्थानिक दुकानात मिळणारी स्वस्त बॅटरी किंवा चार्जर वापरू नये. तसेच फोन सतत वापरू नये. इंटरनेटही काही वेळासाठी बंद ठेवावे. 

टॅग्स :xiaomiशाओमीfireआगMobileमोबाइल