शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन’चे 402 रुग्ण; तीन दिवसांत नवे ५२ रुग्ण : पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 07:14 IST

स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मागील तीन दिवसांत ५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

ठाणे :

स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मागील तीन दिवसांत ५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत पाचने वाढ झाली. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ४०२ वर, तर मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. 

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे सण, उत्सवाच्या काळात वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीतीचे सावट निर्माण झाले आहे. १७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३५० होती. जिल्ह्यात मागील तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येत ५२ ने वाढ झाल्याने रुग्णांची संख्या ४०२ झाली. स्वाइन फ्लूने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पाचने वाढ झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, कोरोनासह स्वाइन फ्लूचा मुकाबला करावा लागणार आहे. 

मागील तीन दिवसांत ठाणे महापालिका हद्दीत ३९ रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णांची संख्या २९१ वर गेली असून, तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या आठ झाली. 

१७० रुग्णांवर उपचारजिल्ह्यात सध्या ४०२ रुग्णांची नोंद केली आहे. यापैकी १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित २१८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.केडीएमसीत रुग्ण संख्या ५६ तर दोघांच्या मृत्यूनंतर आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबई ३३, मीरा-भाईंदर सहा, ठाणे ग्रामीण चार, बदलापूर आठ, अंबरनाथमध्ये एक रुग्ण आढळला आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूthaneठाणे