शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

ठाणे जिल्ह्यात नव्याने ४११ कोरोना रु ग्णांची नोंद: सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 9:25 PM

जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आढळून येत आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यात ४११ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नव्याने नोंद झाली.

ठळक मुद्देजिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार २०९ इतकी बाधितांची तर पाच हजार ८१६ जणांच्या मृत्युची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आढळून येत आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यात ४११ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नव्याने नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार २०९ इतकी बाधितांची तर पाच हजार ८१६ जणांच्या मृत्युची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १३ डिसेंबर रोजी १२२ बाधितांची तर तिघांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५३ हजार ४२५ तर एक हजार २७१ जणांच्या मृत्युची नोंद झाली. त्यापाठोपाठ नवी मुंबईमध्ये ८० रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी ४९ हजार ६५३ इतकी बाधितांची तर एक हजार १४ मृत्युची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीमध्ये १०८ नविन रुग्ण दाखल झाले असून एकाचा मृत्यु झाला. त्यामुळे बाधितांची संख्या ५५ हजार ७५१ तर मृतांची संख्या एक हजार ८१ इतकी झाली. मीरा भार्इंदरमध्ये २२ रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आठ हजार ४५३ तर मृतांची संख्या ११० इतकी झाली. भिवंडी निजामपुर महापालिका क्षेत्रात चार नविन रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ३६२ तर मृतांची संख्या ३४८ इतकी स्थिर राहिली आहे. उल्हासनगरमध्ये पाच रु ग्णांच्या नोंदीमुळे बाधितांची संख्या ११ हजार १५९ झाली असून मृतांची संख्या ३५६ इतकी स्थिर राहिली. अंबरनाथमध्येही १६ रु ग्णांच्या नोंदीमुळे आठ हजार ८६ इतकी बाधितांची संख्या झाली. तर बदलापूरमध्ये २२ रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आठ ४५३ तर मृतांची संख्या ११० झाली. त्याचबरोबर ठाणे ग्रामीण भागात १७ रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ४६७ झाली असून मृतांची संख्या ५७१ इतकी स्थिर राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस