शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

ठाणे जिल्हा परिषदेच्या परीक्षेला शनिवारी पहिल्या दिवशी 457 परीक्षार्थी 

By सुरेश लोखंडे | Updated: October 6, 2023 21:42 IST

पवई आणि नवी मुंबईतील भारती विद्यापीठ या दोन परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे.

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी उद्यापासून सरळ सेवा भरतीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. राज्यात एकाच वेळी होत असलेल्या आँनलाईन लेखी परीक्षेला ठाणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्र निवडलेले तब्बल 457 परीक्षार्थी शनिवारी लेखी परीक्षा देत आहेत. पवई आणि नवी मुंबईतील भारती विद्यापीठ या दोन परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे.

ठाणे अंतर्गत गट - क सरळ सेवा भरतीसाठी ही लेखी परीक्षा सुरू आहे. शनिवार पासून या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरतीत विविध संवर्गातील एकूण 255  पदांची भरती होणार आहे. उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत 7 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे. या सरळ सेवा भरती परिक्षेच्या पहिल्या दिवशी रिगमन दोरखंडवाला व वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाची परीक्षा घेण्यात येत आहे.8 ऑक्टोबर  रोजी विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदाची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा एका दिवसात तीन सत्रात होणार आहे. यासठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांना खास प्रशिक्षण दिलेले आहे.

टॅग्स :examपरीक्षा